19-Sept-2011 - 20 Sept-2011.
This place is just like “Valley of Flower” from Himalayas which turns like heaven in August and September which also knows as “Plateau of flowers”….. Famously known as “Kaas plateau” situated approx. 25 kms from Satara city.
In monsoon this area turns into wide spread Carpet of Flowers. This place is home of tiny millions of floor and whole spectacle is beyond words
Its one of the dream destination of Maharashtra.
Thursday, September 29, 2011
Monday, August 8, 2011
" प्रवास नाथाच्या लग्नाचा...!!!"
श्री.विश्वनाथ नाटेकर एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व..
आता प्रसिद्ध ह्याच्यासाठी कि जगाच्या कुठ्ल्याही कोपर्यातजा ह्यांचे नातेवाईक भेटनारच
नाथाचे लग्न हि तर लकशात रहान्यासारखि गोष्ट होतिच पण त्याहिपेक्षा लकशात राहिला तो "राजापुरचा प्रवास"
कोनतिहि गोष्ट शेवट पर्यन्त करायचि नाहि हे काहि माझ्यासाठि नविन नव्ह्ते...राजापुरला जायचि तारिख मी लग्न ठरले तेव्हाच जाहिर करुन टाकलि होति.आता घरातल्या सगळ्यानि १ महिना आधि तिकिट काढले तरि आम्हाला अक्कल आलि नव्हती कि आपलि पण तिकिट काढलि पाहिजे आणि जेव्हा आम्हि झोपेतुन जागे झालो तेव्हा धावपळ करन्याशिवाय पर्याय नव्हता.सकाळि सकाळि डोळ्यासमोर काजवे चमकावे तसे माझ्या डोळ्यासमोर ST booking counter ते booking agent सगळे चमकत होते.
ह्या वेळेलाहि तिकिट मिळावि म्हनुन देवाला मी त्रास देतच होतो....आता ह्या शुल्लक कारणासाठि त्याला किति त्रास झाला हे त्यालाच माहित्...तरि असो..
पहिला फटका ST booking counterवर बसला आणि मला मान खालि घालुन परत यावे लागले.तसाच मी जवळ्च्याच बुकिंगवाल्या कडे गेलो त्याने एक ति़कीट आहे सांगितले पन ते होते वाशिवरुन म्हनजे घरापासुन दुरुन.जास्त चौकशा न करता
आमचा मोर्चा सरळ आम्हि Neeta Volvo कडे वळवला.१२००/- रुपये तिकिट सांगुन त्यानि तर हवाच काढुन टाकलि आणि वर "तुम्हि ठाण्यामधे बसलात आणि पनवेला जरि उतरलात तरि तेवढेच" असे पुणेरी भाषेत सांगितलेहि.Neeta Volvo वाल्याने सपशेल पराभव केल्यावर आम्हि परत त्याच बुकिंगवाल्या कडे परतलो.आता
शेवटचा ध्यास आणि श्वास हाच बुकिंगवाला होता आणि हे त्याला समजले आहे हे ही मला त्याच्या तोंडावरचे विजयी हास्यपाहुन समजुन चुकले.तिकिट फक्त ३५०/- ला होति.वा हा तर एक चमत्कार होता आणि ति पण ड्रायवरच्या बाजुचि..हे एकुन मला तर एकदम गुलाबपाणी शिंपडल्याचा भास झाला.एवढा आनंद झाला कि चक्क त्या क्षनाला मी त्या ड्रायवरच्या बाजुला पोचुन हवा खात असल्याचा भास मला होऊ लागले….लगेच तिकिट बूक केलि आणि फोनाफोनी करुन तिकिट मिळाल्याचि खबर सगळ्याना पोचति केलि.सर्वात पहिले घरी सांगितले कारन तिकिट लेट काढल्याबद्द्ल घरी चांगलेच कान ऊघडले होते.फक्त पाठिवर रट्टे पडायचे बाकि होते.
गाडी वाशीवरुन असल्यामुळे आमचि वरात ऑफिसवरुन निघनार होति.मी आणि माझि मोठालि बॅग ( जी दिवसभर ऑफिसमधे सगळ्यांच्या चर्चेचा विषय होति ) अशी आमचि जोडगोळि होति.आता Stop वर उभा राहुन मी माझ्या स्वपनातल्या गाडिचि वाट पहात होतो.शेवटी तासभर वाट बघुन आमचा रथ हजर झाला.आणि मला पहिला धक्का बसला.
गाडिचि Condition तशि बेताचिच होति.बॅग डिक्कीत टाकुन सीटवर गेलो माझी सीट हा मला बसलेला दुसरा धक्का.ती सीट बघुन खरच मला माझ्या बॅगचाच हेवा वाटायला लागला कारन डिक्की माझ्या सीटपेक्षा ऐसपैस होति.
Lock होत म्हणजे नेमके काय होते हे मला त्या Seat मधे बसल्यावर कळले.तेव्हा मला माझ्या बॅग चा अजुनच राग आला जी डिक्कीत आरामात बसलि होति
गाडित अपेक्षे पेक्शा जास्त लोक होते हे तर मला सकाळिच समजले.माझी Seat एकदम दरवाज्याच्या बाजुला होति.Left साईडला दरवाजा आणी right साईडला भले मोठे पत्र्याचे partition ह्या दोघांनमधे मी आता एका रात्रि पुरता अडकलो होतो हे नक्की आणि आता अशा परिस्थिथीमधे आमचि यात्रा सुरु झालि.
ड्रायवरच्या बाजुच्या Seat कशा प्रकाच्या असु शकतात ह्याचे प्रत्यंतरच आले होत आणी त्यात गाडित हवेचा मागमुस ही नव्हता.
गाडित घुसल्याबरोबर एका ग्रुहस्थाकडुन माझी चौकशी सुरु झालि (जायचे कुनाकडे राजापुरला,कशासाठी वैगेरे वैगेरे..).माझ्या प्रत्येक उत्तरावर त्यांचि चर्चा,टीपन्नी चालुच होति.
विश्वनाथचे नातेवाईक जगाच्या कुठ्ल्याहि कानाकोप-यात आहेत ह्या त्यानेच सांगितलेल्या ब्रह्म वाक्याचा प्रत्ययही मला ईथेच आला कारण भाऊंना म्हनजे विश्वनाथच्या बाबांना ते ग्रुहस्थ चांगल्याप्रकारे ओळ्खत होते आणी राजापुरला पोचल्यावर मला घरी पोचवायचि जबाबदारी हि अगदी मला न विचारता त्यानी त्यांच्या खान्द्यावर घेतलीहि.
आता हा बाजुचा दरवाजा दर १५ मिनिटानि ऊघडत होता आणि तो मला सतत आपटत होता.त्यातहि जर मधेच झोप लागलिच तर झोप लागायला आणि partition वर डोके आपटायला एकच वेळ व्हायचि.डोके आपटुन आपटुन एक छोटेशे टेंगुळहि डोक्याला आले होते आणि असा आमचा आपटाआपटीचा खेळ रात्रभर चालु होता अशा परीस्थितीच आमचे विमान शेवटी राजापुर बस स्टॅडवर एकदाचे ऊतरले आणी मी सुटकेचा श्वास सोडला.
असा हा प्रवास लकशात रहान्यासारखा होताच पण जास्त लकशात राहीले ते "तु काहि काळजि करु नकोस असे बोलनारे आणि ऊतरल्यावर रिक्शात बसऊन देनारे,नाव आठवत नसलेले ग्रुहस्थ"
"खरेच कोकनातले लोक नारळाप्रमाने बाहेरुन HArd पन आतुन एकदम soft असतात हे नक्की"
आता प्रसिद्ध ह्याच्यासाठी कि जगाच्या कुठ्ल्याही कोपर्यातजा ह्यांचे नातेवाईक भेटनारच
नाथाचे लग्न हि तर लकशात रहान्यासारखि गोष्ट होतिच पण त्याहिपेक्षा लकशात राहिला तो "राजापुरचा प्रवास"
कोनतिहि गोष्ट शेवट पर्यन्त करायचि नाहि हे काहि माझ्यासाठि नविन नव्ह्ते...राजापुरला जायचि तारिख मी लग्न ठरले तेव्हाच जाहिर करुन टाकलि होति.आता घरातल्या सगळ्यानि १ महिना आधि तिकिट काढले तरि आम्हाला अक्कल आलि नव्हती कि आपलि पण तिकिट काढलि पाहिजे आणि जेव्हा आम्हि झोपेतुन जागे झालो तेव्हा धावपळ करन्याशिवाय पर्याय नव्हता.सकाळि सकाळि डोळ्यासमोर काजवे चमकावे तसे माझ्या डोळ्यासमोर ST booking counter ते booking agent सगळे चमकत होते.
ह्या वेळेलाहि तिकिट मिळावि म्हनुन देवाला मी त्रास देतच होतो....आता ह्या शुल्लक कारणासाठि त्याला किति त्रास झाला हे त्यालाच माहित्...तरि असो..
पहिला फटका ST booking counterवर बसला आणि मला मान खालि घालुन परत यावे लागले.तसाच मी जवळ्च्याच बुकिंगवाल्या कडे गेलो त्याने एक ति़कीट आहे सांगितले पन ते होते वाशिवरुन म्हनजे घरापासुन दुरुन.जास्त चौकशा न करता
आमचा मोर्चा सरळ आम्हि Neeta Volvo कडे वळवला.१२००/- रुपये तिकिट सांगुन त्यानि तर हवाच काढुन टाकलि आणि वर "तुम्हि ठाण्यामधे बसलात आणि पनवेला जरि उतरलात तरि तेवढेच" असे पुणेरी भाषेत सांगितलेहि.Neeta Volvo वाल्याने सपशेल पराभव केल्यावर आम्हि परत त्याच बुकिंगवाल्या कडे परतलो.आता
शेवटचा ध्यास आणि श्वास हाच बुकिंगवाला होता आणि हे त्याला समजले आहे हे ही मला त्याच्या तोंडावरचे विजयी हास्यपाहुन समजुन चुकले.तिकिट फक्त ३५०/- ला होति.वा हा तर एक चमत्कार होता आणि ति पण ड्रायवरच्या बाजुचि..हे एकुन मला तर एकदम गुलाबपाणी शिंपडल्याचा भास झाला.एवढा आनंद झाला कि चक्क त्या क्षनाला मी त्या ड्रायवरच्या बाजुला पोचुन हवा खात असल्याचा भास मला होऊ लागले….लगेच तिकिट बूक केलि आणि फोनाफोनी करुन तिकिट मिळाल्याचि खबर सगळ्याना पोचति केलि.सर्वात पहिले घरी सांगितले कारन तिकिट लेट काढल्याबद्द्ल घरी चांगलेच कान ऊघडले होते.फक्त पाठिवर रट्टे पडायचे बाकि होते.
गाडी वाशीवरुन असल्यामुळे आमचि वरात ऑफिसवरुन निघनार होति.मी आणि माझि मोठालि बॅग ( जी दिवसभर ऑफिसमधे सगळ्यांच्या चर्चेचा विषय होति ) अशी आमचि जोडगोळि होति.आता Stop वर उभा राहुन मी माझ्या स्वपनातल्या गाडिचि वाट पहात होतो.शेवटी तासभर वाट बघुन आमचा रथ हजर झाला.आणि मला पहिला धक्का बसला.
गाडिचि Condition तशि बेताचिच होति.बॅग डिक्कीत टाकुन सीटवर गेलो माझी सीट हा मला बसलेला दुसरा धक्का.ती सीट बघुन खरच मला माझ्या बॅगचाच हेवा वाटायला लागला कारन डिक्की माझ्या सीटपेक्षा ऐसपैस होति.
Lock होत म्हणजे नेमके काय होते हे मला त्या Seat मधे बसल्यावर कळले.तेव्हा मला माझ्या बॅग चा अजुनच राग आला जी डिक्कीत आरामात बसलि होति
गाडित अपेक्षे पेक्शा जास्त लोक होते हे तर मला सकाळिच समजले.माझी Seat एकदम दरवाज्याच्या बाजुला होति.Left साईडला दरवाजा आणी right साईडला भले मोठे पत्र्याचे partition ह्या दोघांनमधे मी आता एका रात्रि पुरता अडकलो होतो हे नक्की आणि आता अशा परिस्थिथीमधे आमचि यात्रा सुरु झालि.
ड्रायवरच्या बाजुच्या Seat कशा प्रकाच्या असु शकतात ह्याचे प्रत्यंतरच आले होत आणी त्यात गाडित हवेचा मागमुस ही नव्हता.
गाडित घुसल्याबरोबर एका ग्रुहस्थाकडुन माझी चौकशी सुरु झालि (जायचे कुनाकडे राजापुरला,कशासाठी वैगेरे वैगेरे..).माझ्या प्रत्येक उत्तरावर त्यांचि चर्चा,टीपन्नी चालुच होति.
विश्वनाथचे नातेवाईक जगाच्या कुठ्ल्याहि कानाकोप-यात आहेत ह्या त्यानेच सांगितलेल्या ब्रह्म वाक्याचा प्रत्ययही मला ईथेच आला कारण भाऊंना म्हनजे विश्वनाथच्या बाबांना ते ग्रुहस्थ चांगल्याप्रकारे ओळ्खत होते आणी राजापुरला पोचल्यावर मला घरी पोचवायचि जबाबदारी हि अगदी मला न विचारता त्यानी त्यांच्या खान्द्यावर घेतलीहि.
आता हा बाजुचा दरवाजा दर १५ मिनिटानि ऊघडत होता आणि तो मला सतत आपटत होता.त्यातहि जर मधेच झोप लागलिच तर झोप लागायला आणि partition वर डोके आपटायला एकच वेळ व्हायचि.डोके आपटुन आपटुन एक छोटेशे टेंगुळहि डोक्याला आले होते आणि असा आमचा आपटाआपटीचा खेळ रात्रभर चालु होता अशा परीस्थितीच आमचे विमान शेवटी राजापुर बस स्टॅडवर एकदाचे ऊतरले आणी मी सुटकेचा श्वास सोडला.
असा हा प्रवास लकशात रहान्यासारखा होताच पण जास्त लकशात राहीले ते "तु काहि काळजि करु नकोस असे बोलनारे आणि ऊतरल्यावर रिक्शात बसऊन देनारे,नाव आठवत नसलेले ग्रुहस्थ"
"खरेच कोकनातले लोक नारळाप्रमाने बाहेरुन HArd पन आतुन एकदम soft असतात हे नक्की"
Sunday, July 10, 2011
Sunday, June 12, 2011
Sunday, June 5, 2011
" मामा..!!!"
ट्राफिक हवालदाराला "मामा" का बोलतात हे मला अजुन काहि कळलेले नाहि पन ट्राफिक हवालदार हा एक संशोधनाचा विषय आहे हे नक्की..मामाने कोनाला धरले कि १००/- गेले असे समजावे.आनि गाडिच्याबाबतीत ईतके पेपर मागनार कि आपल्याकडे त्यातला एक तरि नसनारच हे नक्कि.आजच्या Incident ने मामांबद्दल लिहायला भाग पडले.
मागल्या महिन्यात,नेहमिचा रस्ता अचानक No Entry मोड मधे गेला आणी माहिति नसल्यामुळे आमचि स्वारिपन तिथुनच निघालि आणि समोर मामाने धरला..थोडि विनवनि केल्यावर चक्क माला fine न मारता सोडला तेव्हा एकदम मामा बद्दल आपुलकि निर्माण झालि होति ति पुढ्ल्याच दिवशी त्याच मामाने fine जेव्हा केले तेव्हा संपलि .
अगदि कालचि गोष्ट
पावसाळयाचि चप्पल आनायला गेलो होतो आणि उगाच सिग्नल सुट्लेला असताना मामा आडवा आला आणि कारण काय तर मी १ sec.ने सिग्नल तोडला होता.एवढा accurate टाईम तर शाळेत पेपर लिहितानाहि पाळला नव्हता.मामांच्या नशिबाने माझ्याकडे त्यानी मागितलेला एकहि पेपर नव्हता.डोक्यावरचे हेल्मेट न काढ्ता मी मामांचि समजुत काढत होतो.पहिलि बोलि ३००/- ची लागलि.पावति फाडा.१००/- नोट देऊन काम होईना ऊलट मामाचा तोडफोड dialog एकावा लागला " सगल्या गोष्टि पॅष्याने होत नाहित.पावति फाडाविच लागनार".शेवटी कोर्टात उभे असल्या सारखे त्याने माझ्याकडुन "चुकुन तोडला सिग्नल असे बोला.." असे वदऊन घेतले आणि १००/- रुपायात जामीन मिळाला
आणि मामांवर लिहायला भाग पडलेला हा आजचा प्रसंग..
सकाळि सकाळि रोडवरुन जाताना बाजुला मामांचे टोळके आणि समोर मामा.मी खरेच काहि केले नव्ह्ते.सिग्नल तोड्ला नव्हता,No Entry मधे गाडि नव्हति.ह्यावेळी ही पेपर नव्हते पण ह्याना कोनि सांगितले ते काहि कळले नव्हते.ए़कदातर माझ्या मनात असे हि आले की हे माझीच गाडी शोधुन शोधुन पकडतात कि काय.शेवटी मामांचि ऑरडर आलि "त्या रिक्शाच्या मागे जायचे आहे.नो एंट्रिमधे घुसला आहे..." आणि माझ्या जिवात जिव आला
मी मुकाट गाडि वळवली.भल्यामोठ्या पोटाचा मामा माझ्या मागे आणि मी पुढे अशी आमचि स्वारि निघालि.
आता ह्या भल्यामोठ्या मला बसायला त्रास होतोय हे काहि मी त्याला सांगु शकत नव्हतो हे नक्की.
रिक्शावालातर एकदम ऊस्ताद होता.त्याने गल्लीबोल्यातुन सुस्साट वेगाने गाडि घालत होता..मामा नुसत्या लेफ्ट आणि राईटच्या ऑरडर देत होता आणि मी सुस्साट वेगाने गर्दीतुन वाट काढत होतो.मी अशी गाडी पळवत होतो की रिक्शावाल्याला पकडल्यावर मामाला मिळनार्या १००/- रुपायातली अर्धी वाटणी माझी असनार होती.मामासाहेब एकदम हक्काचि गाडी असल्यासारखे माझ्या गाडिचे पेट्रोल जाळत होते.साहेबांना एकतर रिक्शाचा नंबर माहीत नव्हता का तर रिक्शा दुर होता म्हणे.शेवटी एकदाची गाडी थांबवन्याचि ऑरडर आली.
गाडी वळवुन साहेबांना त्यांच्या टोळ्क्यात सोडले आणि मी धुम ठोकलि.आल्याआल्या पहीले सगल्या पेपरची XEROX काढुन गाडीत ठेवली.
पण काहिहि असो लोकांना शिस्त शिकवन्याचा प्रयत्न करत,ऊणवारा पाऊस खात,रस्त्यावर धुर ओकत जानार्या गाड्यांचि आणि आपल्या शरिराचि पर्वा न करता स्वतः गर्दीला तोंड देत दुसर्याला वाट मोकळी करुन देणारा हा " मामा.." एक वेगळाच आहे.
मागल्या महिन्यात,नेहमिचा रस्ता अचानक No Entry मोड मधे गेला आणी माहिति नसल्यामुळे आमचि स्वारिपन तिथुनच निघालि आणि समोर मामाने धरला..थोडि विनवनि केल्यावर चक्क माला fine न मारता सोडला तेव्हा एकदम मामा बद्दल आपुलकि निर्माण झालि होति ति पुढ्ल्याच दिवशी त्याच मामाने fine जेव्हा केले तेव्हा संपलि .
अगदि कालचि गोष्ट
पावसाळयाचि चप्पल आनायला गेलो होतो आणि उगाच सिग्नल सुट्लेला असताना मामा आडवा आला आणि कारण काय तर मी १ sec.ने सिग्नल तोडला होता.एवढा accurate टाईम तर शाळेत पेपर लिहितानाहि पाळला नव्हता.मामांच्या नशिबाने माझ्याकडे त्यानी मागितलेला एकहि पेपर नव्हता.डोक्यावरचे हेल्मेट न काढ्ता मी मामांचि समजुत काढत होतो.पहिलि बोलि ३००/- ची लागलि.पावति फाडा.१००/- नोट देऊन काम होईना ऊलट मामाचा तोडफोड dialog एकावा लागला " सगल्या गोष्टि पॅष्याने होत नाहित.पावति फाडाविच लागनार".शेवटी कोर्टात उभे असल्या सारखे त्याने माझ्याकडुन "चुकुन तोडला सिग्नल असे बोला.." असे वदऊन घेतले आणि १००/- रुपायात जामीन मिळाला
आणि मामांवर लिहायला भाग पडलेला हा आजचा प्रसंग..
सकाळि सकाळि रोडवरुन जाताना बाजुला मामांचे टोळके आणि समोर मामा.मी खरेच काहि केले नव्ह्ते.सिग्नल तोड्ला नव्हता,No Entry मधे गाडि नव्हति.ह्यावेळी ही पेपर नव्हते पण ह्याना कोनि सांगितले ते काहि कळले नव्हते.ए़कदातर माझ्या मनात असे हि आले की हे माझीच गाडी शोधुन शोधुन पकडतात कि काय.शेवटी मामांचि ऑरडर आलि "त्या रिक्शाच्या मागे जायचे आहे.नो एंट्रिमधे घुसला आहे..." आणि माझ्या जिवात जिव आला
मी मुकाट गाडि वळवली.भल्यामोठ्या पोटाचा मामा माझ्या मागे आणि मी पुढे अशी आमचि स्वारि निघालि.
आता ह्या भल्यामोठ्या मला बसायला त्रास होतोय हे काहि मी त्याला सांगु शकत नव्हतो हे नक्की.
रिक्शावालातर एकदम ऊस्ताद होता.त्याने गल्लीबोल्यातुन सुस्साट वेगाने गाडि घालत होता..मामा नुसत्या लेफ्ट आणि राईटच्या ऑरडर देत होता आणि मी सुस्साट वेगाने गर्दीतुन वाट काढत होतो.मी अशी गाडी पळवत होतो की रिक्शावाल्याला पकडल्यावर मामाला मिळनार्या १००/- रुपायातली अर्धी वाटणी माझी असनार होती.मामासाहेब एकदम हक्काचि गाडी असल्यासारखे माझ्या गाडिचे पेट्रोल जाळत होते.साहेबांना एकतर रिक्शाचा नंबर माहीत नव्हता का तर रिक्शा दुर होता म्हणे.शेवटी एकदाची गाडी थांबवन्याचि ऑरडर आली.
गाडी वळवुन साहेबांना त्यांच्या टोळ्क्यात सोडले आणि मी धुम ठोकलि.आल्याआल्या पहीले सगल्या पेपरची XEROX काढुन गाडीत ठेवली.
पण काहिहि असो लोकांना शिस्त शिकवन्याचा प्रयत्न करत,ऊणवारा पाऊस खात,रस्त्यावर धुर ओकत जानार्या गाड्यांचि आणि आपल्या शरिराचि पर्वा न करता स्वतः गर्दीला तोंड देत दुसर्याला वाट मोकळी करुन देणारा हा " मामा.." एक वेगळाच आहे.
Monday, May 9, 2011
Monday, April 18, 2011
Friday, March 4, 2011
Tuesday, February 15, 2011
पं. भीमसेन जोशी..
४.फेब्रुवारी.१९२२ - २८.जानेवारी.२०११
पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतविश्वाचा स्वरभास्कर.
भारतीय संगीताचा मानदंड !
संगीताच्या सुरेल दुनियेचा नाद - सागर.
जवळजवळ चार तपं कोट्यवधी रसिकांना मुग्ध करणारा चिरयौवन स्वर !
या गंधर्वकंठातला ऐक नितळ, निकोप स्वर म्हणजे सजीव भावशिल्प.
पंडितजींच्या स्वराला स्पर्श आहे
भगवान श्रीकृष्णांच्या वेणूचा आणि नारदांच्या वीणेचा.
शास्त्रीय संगीतातील त्यांची कलाकुसर अशी की
नामवंत शिल्पांनीही लाजावं, चांदण्यांनी हळुवार व्हावं.
आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड ख्याल गायकी ...
शृंगारात फुललेली सलज्ज ठुमरी ....
भक्ती आणि करुण रसांचा परमोत्कर्ष साधणारी
नादस्वरात चिंब भिजलेली संतवाणी...
आणि सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता...
ही चतुरस्त्र अनुपमेय !
गानरसिकांच्या हृदयसिंहासनावरील अनभिषिक्त गानसम्राट म्हणजे
पं. भीमसेन जोशी
पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतविश्वाचा स्वरभास्कर.
भारतीय संगीताचा मानदंड !
संगीताच्या सुरेल दुनियेचा नाद - सागर.
जवळजवळ चार तपं कोट्यवधी रसिकांना मुग्ध करणारा चिरयौवन स्वर !
या गंधर्वकंठातला ऐक नितळ, निकोप स्वर म्हणजे सजीव भावशिल्प.
पंडितजींच्या स्वराला स्पर्श आहे
भगवान श्रीकृष्णांच्या वेणूचा आणि नारदांच्या वीणेचा.
शास्त्रीय संगीतातील त्यांची कलाकुसर अशी की
नामवंत शिल्पांनीही लाजावं, चांदण्यांनी हळुवार व्हावं.
आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड ख्याल गायकी ...
शृंगारात फुललेली सलज्ज ठुमरी ....
भक्ती आणि करुण रसांचा परमोत्कर्ष साधणारी
नादस्वरात चिंब भिजलेली संतवाणी...
आणि सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता...
ही चतुरस्त्र अनुपमेय !
गानरसिकांच्या हृदयसिंहासनावरील अनभिषिक्त गानसम्राट म्हणजे
पं. भीमसेन जोशी
Friday, January 28, 2011
पुणे-हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेअगार-जंजिरा-पुणे
2011-expedition Begins…
Journy route-Pune-Harihareshwar-Shriwardhan-DiveAgar-Janjira.
पलटन:- गौरी,हिमानी,रुपाली,विश्वनाथ आणि मी.
Journey Date:-15-Jan-2011 to 16-Jan-2011
दगदग आणि धावपळ ह्यामधुन विरंगुळा म्हणुन पिकनिक प्ल्यान झाली. दिवस फायनल झाला आणि प्ल्यान बनवायला सुरवात झाली.फक्त Location फायनल करायचे बाकि होते. ह्यावर उपाय म्हनुन सगळ्यानी suggestion द्यायचे ठरले. हा formula एकदम मजेदार होता आणि work झाला.
पहिला reply हिमानि
1. भिगवन बर्ड वॉचिंग ( आता हे तिला कसे सुचले ते तिलाच माहित ).
2. हरिहरेश्वर
3. Ambe Valley.
दूसरा reply विश्वनाथ.
1. कर्जत ( अजुन मला समजले नाहि कि हा कर्जत ला जाऊन काय करनार होता ).
2. लोनावळा
3. महाबळेश्वर
4. आनद Valley
गौरी आणि रुपालिचा expected reply आला " आम्हाला काहिहि चालेल "
शेवटि हरिहरेश्वर फायनल झाले.एकडुन तिकडुन माहिति घेऊन प्ल्यान शेवटी पेपरवर उतरला .
As per Schedule ,सकाळि 4.30 वाजता निघायचे होते पण निघायला सकाळचे 6.00 वाजले. पहिला ब्रेक सकाळी 8.00 वाजता झाला “Hotel Shiwsagar –S.T canteen,Mulshi”.चहा/कॉफि आनि कांदापोहे हादडुन पुढ्चा प्रवास सुरु झाला.बाहेर गारगार वारा हातात कडक कॉफि आणि कांदापोहे पिकनिकला वेगळाच रंग चढला होता. गाडीचा कडुन आता गौरीने घेतला होता.ताम्हिनि घाटानेहि आम्हाला जसे एकले होते तसेच दर्शन दिले.अप्रतीम सौदर्यचा उत्तम नमुना घाटाने आम्हाला दाखवला.घाटात एक ब्रेक घेऊन पुढ्चा प्रवास सुरु झाला.
तिसरा ब्रेक "Hotel Orchid Resort” मधे घेउन आम्हि पुढे निघालो तेव्हा सकाळचे ९.३३ वाजले होते (हॉटेल बिलावर वेळ लिहलि आहे म्हनुन exact टाईम टाकला )
मानगावला गाडीमाझ्याकडे देऊन गौरीबाई आरामासाठी मागच्यासीटवर गेल्या.तिथेच हिमानि ला Wake Up SID चि गाणीएकायचि हुक्किआलि मग गौरी आणी विश्वनाथ CD शोधायला लागले CD काहि मिळालि नाहि पन अर्धातास फुकट गेला. कामाचा तान विसरायला लावनारा आणी क्षणिक आंनद देणारा असा हा प्रवास होता.
हरिहरेश्वरला पोचायला दुपारचे १.०० वाजलेच.
शुभकार्याचि सुरवात देवाच्या दर्शनाने होते म्हनुन आम्हि पहिले हरिहरेश्वराचे दर्शन घ्यायचे ठरवले. पहिल्या टप्यातला सर्वात प्रवास म्हनजे प्रदक्षिना मार्ग.
दुपारच्या जेवनाचा बेत आम्हि मन्दिराबाहेरच्या "Harihareshwar Beach Resort" मधे केला.जेवन म्ह्न्याइतके सुंदर नव्हते पण पोटात लागलेली आग मात्र शांत झालि. थोडावेळ समुद्रावर जाऊन मग पुढ्च्या प्रवासाला सुरवात केली
श्रीवर्धनला श्रीमंत बजिराव पेशवा जन्मठिकान बघितल्यावर त्या महापुरुशाची कारगिर्द मनात येऊन गेली.
आता दिवेआगारकडे आणि दिवसाच्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु झाली होती. आता दिवेआगारकडे आणि दिवसाच्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु झाली होती.वाटेतुन जाताना "White Sand Beach "लागत होते तिथेच आमचा पुढचा ब्रेक झाला चकचकणारि वाळूबघितल्यावर जमिनिवर चांदणे शिंपल्यासारखा भास झाला. अर्धातास तिकडेकाढुन मग शेवटी रात्रिच्या पडावाकडे प्रस्थान केले.
रहायचि जबाबदारी नाथाकडे होती आणि त्याने एकदम ऊत्तम प्रकारे केली होती. रात्रिचि व्यवस्था एकदम चोख होती.समुद्रकिनारी २ रूमचा एक बंगला होता.रूममधे Bag ठेऊन आम्ही समुद्रावर गेलो.समुद्रावर मजाकरुन आम्ही संध्याकळी ७.०० वाजता सुवर्नगणेश मन्दिरामधे आरती Attend केली. देवाचे दर्शन घेतले.
आमच्या दिवसाची सांगता अशी देवाच्या दर्शनाने झाली. रात्रीच्या जेवनाचि चव झोपतानाहि तोंडावर रेंगाळत होती. रात्री Campfire करुन ११.०० वाजता सगळे बेडवर आडवे झाले. दिवसभर धावपळ झाल्याने झोपहि लगेच लागलीहि. विश्वनाथ माझ्या आधी म्हणजे सकाळी ६.०० वाजता ऊठला.राजांना २.०० तास लागतात तयार व्हायला म्हनुन ऊठला.
सकाळि आंबोळ्यांचा नाश्ता ऊरकुन जन्जिरा बघायला निघालो. जन्जिराला पोचायला सकाळचे ११.०० वाजले. जन्जिराला पोचायला सकाळचे ११.०० वाजले.फोर्ट फिरे फिरे पर्यन्त दुपार चा १.०० वाजला.
मनामधे अणि डोळ्यांमधे कोकण कितिहि सामाऊन घ्यायचा प्रयत्न केला तरि सामावला जात नव्हता. शेवटि १.०० तास जंन्जिरयावर काढुन दिवेआगारला परत येऊन दुपारचे जेवन ऊरकले आणि परतीचा प्रवास सुरु केला.पुण्याला पोचायला शेवटि संध्याकाळ्चे ७.०० वाजले. आणि एका अविस्मरनिय प्रवासाचि सांगता झालि
नाथाने मला स्वारगेटला सोडले मग आमचि स्वारि लाल डब्यातुन मुंम्बईला निघालि.घरि पोचायला तरि रात्रिचा १.०० वाजला. घरीआल्याआल्या Direct Bedwar आडवा.
स्वारीचा तपशिल ( फायनल झालेला प्ल्यान )
हरिहरेश्वर.
1. हरिहरेश्वर मन्दिर.
2. प्रदक्षिना मार्ग.
3.Harihareshwar beach.
श्रीवर्धन
१.श्रीमंत बजिराव पेशवा जन्मठिकान
दिवेआगार
1. सुवर्नगणेश मन्दिर
2. दिवेआगर समुद्रकिनारा
3. White sand beach on the way to Diweagar.
4. सुन्दरनारायन मन्दिर
5. किल्ले जन्जिरा
चहा/कॉफि ब्रेक
1.Hotel Shivsagar:- S.T canteen,Mulshi Khurd. Ph No:-9403192092/9595889567
2.Orchid Resort Phone No:-9225519000.
3.Harihareshwar Beach Resort.:-
Near HariHareshwar Temple,Ph No:-02147-226002/226367/693374
Dinner:- Thali-60/-.
Dinner is not so good
जेवन
Vichare Khanawal.at Kshitik Holidays.
Food Cost;- 80/- Unlimited ( Very good To eat )
Sachin Vichare:-09422196974
रहान्याचे ठिकान
At Dive Agar,
Kshitij Holidays.
Address:-Shrikant Avalaskar ,Suvarna Ganesh Pakhadi,At/Po Diveagar,Tal.Shriwardhan,Dis.Raigad.:-402404.
Email:-kshitijholidays@gmail.com.web:-www.kshitijholidays.com
Mobile;-9029803497,9421167219,8805719060
2 Room Bunglow we got at 1600/-
Journy route-Pune-Harihareshwar-Shriwardhan-DiveAgar-Janjira.
पलटन:- गौरी,हिमानी,रुपाली,विश्वनाथ आणि मी.
Journey Date:-15-Jan-2011 to 16-Jan-2011
दगदग आणि धावपळ ह्यामधुन विरंगुळा म्हणुन पिकनिक प्ल्यान झाली. दिवस फायनल झाला आणि प्ल्यान बनवायला सुरवात झाली.फक्त Location फायनल करायचे बाकि होते. ह्यावर उपाय म्हनुन सगळ्यानी suggestion द्यायचे ठरले. हा formula एकदम मजेदार होता आणि work झाला.
पहिला reply हिमानि
1. भिगवन बर्ड वॉचिंग ( आता हे तिला कसे सुचले ते तिलाच माहित ).
2. हरिहरेश्वर
3. Ambe Valley.
दूसरा reply विश्वनाथ.
1. कर्जत ( अजुन मला समजले नाहि कि हा कर्जत ला जाऊन काय करनार होता ).
2. लोनावळा
3. महाबळेश्वर
4. आनद Valley
गौरी आणि रुपालिचा expected reply आला " आम्हाला काहिहि चालेल "
शेवटि हरिहरेश्वर फायनल झाले.एकडुन तिकडुन माहिति घेऊन प्ल्यान शेवटी पेपरवर उतरला .
As per Schedule ,सकाळि 4.30 वाजता निघायचे होते पण निघायला सकाळचे 6.00 वाजले. पहिला ब्रेक सकाळी 8.00 वाजता झाला “Hotel Shiwsagar –S.T canteen,Mulshi”.चहा/कॉफि आनि कांदापोहे हादडुन पुढ्चा प्रवास सुरु झाला.बाहेर गारगार वारा हातात कडक कॉफि आणि कांदापोहे पिकनिकला वेगळाच रंग चढला होता. गाडीचा कडुन आता गौरीने घेतला होता.ताम्हिनि घाटानेहि आम्हाला जसे एकले होते तसेच दर्शन दिले.अप्रतीम सौदर्यचा उत्तम नमुना घाटाने आम्हाला दाखवला.घाटात एक ब्रेक घेऊन पुढ्चा प्रवास सुरु झाला.
तिसरा ब्रेक "Hotel Orchid Resort” मधे घेउन आम्हि पुढे निघालो तेव्हा सकाळचे ९.३३ वाजले होते (हॉटेल बिलावर वेळ लिहलि आहे म्हनुन exact टाईम टाकला )
मानगावला गाडीमाझ्याकडे देऊन गौरीबाई आरामासाठी मागच्यासीटवर गेल्या.तिथेच हिमानि ला Wake Up SID चि गाणीएकायचि हुक्किआलि मग गौरी आणी विश्वनाथ CD शोधायला लागले CD काहि मिळालि नाहि पन अर्धातास फुकट गेला. कामाचा तान विसरायला लावनारा आणी क्षणिक आंनद देणारा असा हा प्रवास होता.
हरिहरेश्वरला पोचायला दुपारचे १.०० वाजलेच.
शुभकार्याचि सुरवात देवाच्या दर्शनाने होते म्हनुन आम्हि पहिले हरिहरेश्वराचे दर्शन घ्यायचे ठरवले. पहिल्या टप्यातला सर्वात प्रवास म्हनजे प्रदक्षिना मार्ग.
दुपारच्या जेवनाचा बेत आम्हि मन्दिराबाहेरच्या "Harihareshwar Beach Resort" मधे केला.जेवन म्ह्न्याइतके सुंदर नव्हते पण पोटात लागलेली आग मात्र शांत झालि. थोडावेळ समुद्रावर जाऊन मग पुढ्च्या प्रवासाला सुरवात केली
श्रीवर्धनला श्रीमंत बजिराव पेशवा जन्मठिकान बघितल्यावर त्या महापुरुशाची कारगिर्द मनात येऊन गेली.
आता दिवेआगारकडे आणि दिवसाच्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु झाली होती. आता दिवेआगारकडे आणि दिवसाच्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु झाली होती.वाटेतुन जाताना "White Sand Beach "लागत होते तिथेच आमचा पुढचा ब्रेक झाला चकचकणारि वाळूबघितल्यावर जमिनिवर चांदणे शिंपल्यासारखा भास झाला. अर्धातास तिकडेकाढुन मग शेवटी रात्रिच्या पडावाकडे प्रस्थान केले.
रहायचि जबाबदारी नाथाकडे होती आणि त्याने एकदम ऊत्तम प्रकारे केली होती. रात्रिचि व्यवस्था एकदम चोख होती.समुद्रकिनारी २ रूमचा एक बंगला होता.रूममधे Bag ठेऊन आम्ही समुद्रावर गेलो.समुद्रावर मजाकरुन आम्ही संध्याकळी ७.०० वाजता सुवर्नगणेश मन्दिरामधे आरती Attend केली. देवाचे दर्शन घेतले.
आमच्या दिवसाची सांगता अशी देवाच्या दर्शनाने झाली. रात्रीच्या जेवनाचि चव झोपतानाहि तोंडावर रेंगाळत होती. रात्री Campfire करुन ११.०० वाजता सगळे बेडवर आडवे झाले. दिवसभर धावपळ झाल्याने झोपहि लगेच लागलीहि. विश्वनाथ माझ्या आधी म्हणजे सकाळी ६.०० वाजता ऊठला.राजांना २.०० तास लागतात तयार व्हायला म्हनुन ऊठला.
सकाळि आंबोळ्यांचा नाश्ता ऊरकुन जन्जिरा बघायला निघालो. जन्जिराला पोचायला सकाळचे ११.०० वाजले. जन्जिराला पोचायला सकाळचे ११.०० वाजले.फोर्ट फिरे फिरे पर्यन्त दुपार चा १.०० वाजला.
मनामधे अणि डोळ्यांमधे कोकण कितिहि सामाऊन घ्यायचा प्रयत्न केला तरि सामावला जात नव्हता. शेवटि १.०० तास जंन्जिरयावर काढुन दिवेआगारला परत येऊन दुपारचे जेवन ऊरकले आणि परतीचा प्रवास सुरु केला.पुण्याला पोचायला शेवटि संध्याकाळ्चे ७.०० वाजले. आणि एका अविस्मरनिय प्रवासाचि सांगता झालि
नाथाने मला स्वारगेटला सोडले मग आमचि स्वारि लाल डब्यातुन मुंम्बईला निघालि.घरि पोचायला तरि रात्रिचा १.०० वाजला. घरीआल्याआल्या Direct Bedwar आडवा.
स्वारीचा तपशिल ( फायनल झालेला प्ल्यान )
हरिहरेश्वर.
1. हरिहरेश्वर मन्दिर.
2. प्रदक्षिना मार्ग.
3.Harihareshwar beach.
श्रीवर्धन
१.श्रीमंत बजिराव पेशवा जन्मठिकान
दिवेआगार
1. सुवर्नगणेश मन्दिर
2. दिवेआगर समुद्रकिनारा
3. White sand beach on the way to Diweagar.
4. सुन्दरनारायन मन्दिर
5. किल्ले जन्जिरा
चहा/कॉफि ब्रेक
1.Hotel Shivsagar:- S.T canteen,Mulshi Khurd. Ph No:-9403192092/9595889567
2.Orchid Resort Phone No:-9225519000.
3.Harihareshwar Beach Resort.:-
Near HariHareshwar Temple,Ph No:-02147-226002/226367/693374
Dinner:- Thali-60/-.
Dinner is not so good
जेवन
Vichare Khanawal.at Kshitik Holidays.
Food Cost;- 80/- Unlimited ( Very good To eat )
Sachin Vichare:-09422196974
रहान्याचे ठिकान
At Dive Agar,
Kshitij Holidays.
Address:-Shrikant Avalaskar ,Suvarna Ganesh Pakhadi,At/Po Diveagar,Tal.Shriwardhan,Dis.Raigad.:-402404.
Email:-kshitijholidays@gmail.com.web:-www.kshitijholidays.com
Mobile;-9029803497,9421167219,8805719060
2 Room Bunglow we got at 1600/-
Subscribe to:
Posts (Atom)





