Friday, July 9, 2010

किल्ला माहुलि

Journey Date:- 03-July-2011.


गेल्या वीक पासुन ट्रेकिन्गला जायचे प्ल्यान ठरत होते पण काहि केल्या implement होत नव्हते.शेवटि मागच्या शुक्रवरि एकदम अचानक ऑफिसमधेच प्ल्यान झाला आणि शनिवारचा म्हन्जे 03-July चा बेत ठरला ---“ किल्ला माहुलि “..सुषान्त, मिलिन्द्, मनोज, रितुक आणि मी.. अशि ५ जण… सुषान्तला तेव्हा तरि आमचा ग्रुप लीडर आहे असे आम्हि मानत होतो आनि त्याप्रमाने तो वागतहि होता..१ तासात प्ल्यान फिक्स झाला..नेट वरुन सगळि माहिति गोळा झालि...कोनि कोनि काय काय आनायचे ते काम माझ्याकडे लागले आणि होते. सुषान्त ट्रेकचे टाईम टेबल फ्रीझ करनार होता.मनोज सकळि सगळ्याना उठ्वयचे काम करनार होता.
News paper:-Manoj; Water Bottle:-All; Plastic Bags:-all; Fruit:-Rituk; Biscuits:-Manoj; Bread and Butter:-Pritam; Cucumber and Tomato:-Milind..Jam and Sauce and Chutney: - Sushant, Extra Pair Cloths:-All

हि माझी लिस्ट.सकाळि किति वाजता जायचे ते पण सुषान्त ने फायनल केले होते.सकाळी 5.00 वरुन निघनारि आसनगाव लोकल पकडायचे फायनल झाले.सकाळि मनोज,मिलिन्द्,रितुक हि लोकल दादरवरुन ५.३० ला पकडनार असे ठरले.हिच लोकल सुशान्त ५.४५ ला घाट्कोपरला अणि ६.५ ला मी ठाण्याला पकडनार असे फायनल झाले....




Friday, May 7, 2010

माझा ब्लॉग ........

"आयुष्य हे एका घड्याळाप्रमाने आहे...!!"

तसा लिहिन्याचा अणि माझा काडिमात्र सम्बन्ध नाहि..शाळेत असताना वहिमधे लिहायचाहि मला क़न्टाळा अणि त्यात माझे Handwriting म्हनजे कोम्बडिचे पाय असे घरचे बोलायचे....तरि बरे ईथे लिहिताना Handwriting चा काहि सम्बध येत नाहि...आता राहिले ह्य ब्लॉग बद्दल....ब्लॉग हा प्रकार तसा मला नविनच.पहिल्यान्दा तर मला हा काय प्रकार आहे हेच महित नव्हते...खरेतर ह्यात आच्छर्य व्यक्त करन्यासारखे काहि नाहि अशा भरपुर गोष्टि मला ईकडून तिकडुनच कळतात… आता एका फ्रेन्ड ने जेव्हा ब्लॉग बनवला तो बघुन मला समजला हा प्रकार..आता ब्लॉग तर बनवला पण ह्यात लिहायचे काय हे एक न उलगडलेले कोडे होते. ते सोडवायला अणि पहिलि पाटि खरडवयाला ८ महिने गेले...असेच ईतरानचे ब्लॉग बघता बघता मला दुसर्या ब्लॉगचा subject सापडला तरि पहिला ब्लॉग रिकामाच...म्हनुन ठरवले कि ह्या ब्लॉग पराक्रमापासुनच सुरवात करुया..अणि झालि सुरवात आमच्या ब्लॉग विश्वाचि... आता कसे अणि काय लिहायचे आहे हे तर समजलेच आहे म्हनुन जसा वेळ मिळेल तसे काहि ना काहि खरडवत राहिन असे सध्या तरि ठरवले आहे...आता बघुया किति दिवस लढ्वता येतो ते हा किल्ला